Raj Thackeray : महाराष्ट्राची तुमच्याकडून अपेक्षा… राज ठाकरे यांचं CM फडणवीस यांना पत्र, राज्यातील मुली बेपत्ता प्रकरणी चिंता व्यक्त

राज्यामध्ये लहान मुलांच्या अपहरणाचा वाढता प्रश्न चिंताजनक बनला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना यासंदर्भात पत्र लिहून विधिमंडळात चर्चा करण्याची मागणी केली आहे.