केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्ग एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर, मंत्री भरत गोगावले यांनी महामार्गाच्या सुरक्षिततेसाठी आणि स्थानिक वाहतुकीसाठी कोलाड अंडरपास, महाड शहरासाठी सेवा रस्ता आणि माणगाव तालुक्यातील गावांसाठी सलग सेवा रस्ता अशा चार प्रमुख मागण्यांचे साकडे घातले.