Girish Mahajan : साधू संत गांजा प्यायला येतात हे बोलणं…गिरीश महाजनांकडून डायरेक्ट वॉर्निंग
"काही जण म्हणतात साधू ग्राम दुसरीकडे हलवावे. साधू ग्राम जिथे हजारो वर्षांपासून होतं, तिथेच होणार. साधू ग्राम इथे होतं, आहे आणि राहणार" असं हरीगिरी महाराज म्हणाले.