पाकिस्तानी लष्कर हादरलं, भारताची थेट वाढली ताकद, जोधपूर सीमेवर..
पाकिस्तान आणि भारतातील संबंध तणावात आहेत. पाकड्यांकडून सातत्याने कुरापती सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भारताकडून लष्कराची ताकद वाढवली जात आहे. ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने पाकड्यांना सळो की पळो करून सोडले होते.