या गावातील कोणत्याच घरात स्वयंपाकघर नाही, तरीही कोणी उपाशी रहात नाही !

या गावाची परंपरा अनोखी आहे. येथील परंपरा पाहण्यास पर्यटक देखील आता या गावाला भेट देत असतात. हे गाव आता सर्वांसाठी एक आदर्श गाव बनले आहे. येथे कोणीही एकटा नाही.