जालनाकडे जात असताना या टोळक्यातील काही जणांनी एका खाजगी वाहनाला अडवून त्यातील नागरिकांना बेदम मारहाण करीत पैशांची लूट केली. या घटनेनंतर पाच जणांना अटक झाली आहे.