पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशात प्रचंड संताप दिसला. कोणत्याही परिस्थितीमध्ये या हल्ल्याचा बदला घेण्याची मागणी करण्यात आली. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवाद्यांचे पाकिस्तानमधील अड्डे उद्धवस्थ करण्यात आली. आता पहलगाम हल्ल्याबद्दल मोठी माहिती पुढे येत आहे.