Ajit Pawar : निवडणूक आयोगाने काल महाराष्ट्रातल्या एकूण 29 महापालिकांच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. या 29 महापालिका क्षेत्रातील 2869 जागांसाठी मतदान होणार आहे. या महापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देश पत्र स्वीकारण्याचा कालावधी 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर असा असणार आहे, तर 31 डिसेंबर रोजी अर्जाची छाननी होणार आहे.