जुनी लफडी व्हायरल झाली..देशातील या शहरात 40 दिवसात 150 लग्नं मोडली… धक्कादायक अहवाल समोर

सोशल मीडियावरील जुनी लफडी लग्ने मोडण्यास कारणीभूत ठरत आहेत. इंदूरमध्ये केवळ 40 दिवसांत 150 लग्नं मोडल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. 62% लग्नं मोडण्यामागे सोशल मीडियाच जबाबदार असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे केवळ जोडप्यांचेच नाही, तर वेडिंग इंडस्ट्रीचेही मोठे आर्थिक नुकसान होत आहे.