India vs Bangladesh : आता बांग्लादेशात घुसून स्ट्राइक करण्याची वेळ आली, कारण ते कामच तसं करतायत
India vs Bangladesh : बांग्लादेश अलीकडे भारतविरोधात अनेक निर्णय घेत आहे. पण आता त्यांची मजल खूप वाढली आहे. तिथे जे सुरु आहे. त्यामुळे भारताच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आता बांग्लादेशात घुसून वार करण्याची वेळ आली आहे.