भारताचा पहिल्याच दिवशी पराभव, पाकिस्तानने पाडली होती विमान, पृथ्वीराज चव्हाण यांचा ऑपरेशन सिंदूरबाबत खळबळजनक दावा…
पहलगामवर झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने मोठी कारवाई करत ऑपरेशन सिंदूर सुरू केले. यादरम्यान भारताने थेट पाकिकस्तानमध्ये घुसून मोठी कारवाई केल्याचे सांगितले जाते. मात्र, पृथ्वीराज चव्हाण यांनी खळबळ उडवणारा दावा केला.