भाजप नेते आशिष शेलार यांनी कविता ट्विट करत ठाकरे बंधूंवर (उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे) जोरदार टीका केली आहे. बंधुप्रीतीची ओढ लागलेल्या "भयभीत उबाठा सेनेला" ही कविता अर्पण करत त्यांनी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चिमटा काढला.