Chanakya Niti : या लोकांवर विश्वास कराल तर आयुष्यात सगळं गमावून बसाल, चाणक्य यांनी काय सांगितलंय?
आर्य चाणक्य हे एक महान विचावतं, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते, त्यांनी माणसांचे असे काही स्वभाव आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये सांगितले आहेत. चाणक्य म्हणतात जर तुम्ही अशा स्वभावांच्या व्यक्तींवर विश्वास ठेवला तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं.