'धुरंधर' या चित्रपटाचं कौतुक करणाऱ्यांवर, त्यातील भूमिकांबद्दलचे रील्स, एआय फोटो व्हायरल करणाऱ्यांवर हा अभिनेता भडकला आहे. सोशल मी़डियावर पोस्ट लिहित त्याने काही सवाल उपस्थित केले आहेत. तुमचा स्वाभिमान कुठे गेला, असं त्याने म्हटलंय.