Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल अन्…, भाजप नेत्याचा राज-उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा
१६ जानेवारीला ठाकरे बंधूंचे राजकीय अस्तित्व संपुष्टात येईल, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. रावसाहेब दानवे आणि संजय शिरसाट यांनीही उद्धव ठाकरेंसाठी ही शेवटची निवडणूक असेल, असे भाकीत केले आहे.