ही एक चूक ठरू शकते आरोग्यासाठी अत्यंत घातक, थेट सायंकाळी..

नेमक्या याच वेळी तळलेले आणि गोड पदार्थ सर्वाधिक नुकसान पोहोचवतात. चवीच्या नादात आपण अशा गोष्टी खातो, ज्यामुळे पचनक्रिया आणि चयापचय क्रियेत अडथळा निर्माण होतो. हे आरोग्यासाठी धोकादायक आहे.