IND vs SA: अभिषेक शर्माने चौकार षटकारांसह चांगली सुरुवात केली, पण तीच चूक करत केलं नुकसान
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील पाचव्या टी20 सामन्यात अभिषेक शर्माने आक्रमक सुरूवात करून दिली. त्याच्या आक्रमक खेळीमुळे टीम इंडियाला धावगती वाढवण्यास मदत झाली. पण या आक्रमक खेळीचा शेवट काही चांगला झाला नाही. कारण अभिषेकने तीच चूक केली.