IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांची टी 20 सीरीज काल संपली. भारताने ही मालिका 3-1 ने जिंकली. दोन टीममधला मोठा फरक ठरला तो म्हणजे हार्दिक पांड्या. त्याची कामगिरीच सर्वकाही सांगून जाते. पण असं असूनही एका बाबतीत त्याच्यावर अन्याय झालाय असं वाटू शकतं.