T20 World Cup 2026 : अजित आगरकर यांनी घेतलेल्या या पाच निर्णयामुळे टीम इंडियाचं चित्रच बदललं

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. पण संघाची घोषणा करताना अजित आगरकरयांनी घेतलेल्या पाच निर्णयाची आता चर्चा होत आहे. काय ते जाणून घ्या