महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा वर्चस्व मिळवले आहे, सर्वाधिक जागांवर आघाडी घेत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. नागपूरसह अनेक ठिकाणी भाजपने चांगली कामगिरी केली आहे. विशेषतः साताऱ्यात उदयनराजे आणि शिवेंद्रराजे या दोन्ही राजांना धक्का बसला असून, तीन अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत.