भारत हिंदू राष्ट्रच, संविधानाच्या मान्यतेची गरज नाही, मोहन भागवत असं का म्हणाले?

भारत हे एक हिंदू राष्ट्र असून या सत्याला कोणत्याही घटनात्मक मान्यतेची गरज नाही, असे प्रतिपादन आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी कोलकाता येथील कार्यक्रमात केले.