लवासा प्रकल्पातील कथित गैरव्यवहाराबाबत शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या विरोधात दाखल झालेली जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली असून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.