आशिष शेलार यांनी स्वार्थी मशाल आणि इंजिनाचे निशाण मिटल्याचे वक्तव्य करत राजकीय टीका केली होती. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले की, शेलार यांच्या बोलण्यावर मुंबईचे, राज्याचे किंवा भाजपचे राजकारण चालत नाही. ही मुंबई मराठी माणसाची आहे, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.