भारताने बांगलादेशची काढली थेट हवा, भारताचे राजदूत मैदानात, दगडफेकीच्या वातावरणात..
बांगलादेशात हिंसाचार सुरू आहे. भारतीय लोकांना टार्गेट केले जात आहे. हेच नाही तर भारतीय दूतावासावर दगडफेक करण्यात आली. यादरम्यान भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा सोमवारी अॅक्शन मोडमध्ये आले.