हॉटेल्स फुल्ल, रस्ते जाम…; नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी मुंबईकरांची या ठिकाणाला पसंती, कारण…
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कोकण सज्ज झाले असून रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिसॉर्ट्स ९०% आरक्षित झाली आहेत. पर्यटकांच्या विक्रमी गर्दीमुळे कोकणच्या अर्थव्यवस्थेला मोठी उभारी मिळत आहे.