एआय, सेमीकंडक्टर ते दुर्मिळ खनिजे, भारत स्वावलंबनाच्या वाटेवर, 2025 साली काय प्रगती केली?
भारताने सेमीकंडक्टर, एआय, दुर्मिळ खनिजे या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी तसेच स्वावलंबी होण्यासाठी 2025 साली मोठी आर्थिक तरतूद केली. त्यामुळे 2026 हे साल भारतासाठी चांगले असणार आहे.