संदीप देशपांडे यांनी आशिष शेलारांना पक्षात कुणीही विचारत नसल्याचा दावा केला. शेलार यांना "मुंबईला लागलेली बुरशी" असे संबोधत त्यांनी रझा अकादमीच्या मोर्चावेळी हिंदुत्ववादी कुठे होते असा सवाल केला. यावर, भूमिका बदलणाऱ्यांनी भाजप नेत्यांवर टीका करू नये अशी प्रतिटीकाही करण्यात आली.