Chanakya Niti : आयुष्यात स्मार्ट निर्णय कसे घ्यायचे? वाचा चाणक्य काय म्हणतात?
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, ते म्हणतात जो व्यक्ती योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकत नाही तो आपल्या आयुष्यात काहीच करू शकत नाही, असा व्यक्ती आपल्या आयुष्यात कायम अपयश राहतो. त्यामुळे आयुष्यात योग्य निर्णय घेतला आले पाहिजेत.