भारताच्या या 8 मंदिरात प्रसाद म्हणून मिळते चक्क चिकन-मटण, भक्तांची वर्षभर होते गर्दी
भारत हा एक असा देश आहे जिथे दर काही किलोमीटर अंतरावर संस्कृती बदलत असते. प्रत्येक ठिकाणाची स्वतःची विशिष्ट परंपरा असते. येथील लोक त्यांच्या देवी-देवतांवर गाढ श्रद्धा ठेवतात. हा देश विविधतेने नटलेला आहे. येथे देवतेचा प्रसादही बदलत असतो.