Eknath Khadse : मुक्ताईनगरमध्ये भाजपचा पराभव आनंदाची बाब, कारण…. एकनाथ खडसे काय बोलून गेले?
एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरमध्ये भाजपच्या पराभवावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्यामुळे पराभव झाला असेल तर ती आनंदाची बाब असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच, गिरीश महाजनांमुळे भुसावळमध्ये भाजपचा पराभव झाल्याचा आरोपही खडसे यांनी केला.