Maharashtra Politics: महाराष्ट्रात आता दोन नाही तीन आघाड्या? मुंबई, पुणे ठरणार सत्ता बदलाचे केंद्र?
Maharashtra Politics: राज्यात महापालिका आणि मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीपूर्वी राजकीय आघाड्यांचे प्रयोग सुरू झाले आहे. त्यात दोन्ही राष्ट्रवादी, काँग्रेस आणि उद्धव सेना आणि मनसेची भूमिका निर्णयाक ठरू शकते.