काल नाशिकमध्ये पक्षाला सर्वात मोठं खिंडार, आज उद्धव ठाकरे गटाने कृतीमधून दिलं असं उत्तर

"कुठेही वाद नाही, काही ठिकाणी वाद असतील तर मार्ग काढू. जो सक्षम उमेदवार असेल, त्याची निवड पक्ष करतो. अनेक वर्ष ज्याने सतरंज्या उचलल्या, झेंडे लावले त्यांची ही निवडणूक आहे"