महाराष्ट्रातील या गावात रोज 7 वाजता वाजतो सायरन… मोबाईलला हात लावण्यासही बंदी… 2 तास ग्रामस्थ करतात तरी काय?

महाराष्ट्रात असं एक गाव आहे, जिथे रोज 7 वाजता सायरन वाजतो आणि या वेळेत काही नियम गावकऱ्यांसाठी ठरवून दिले आहे. जे गावकरी देखील पाळतात. याकाळात मोबाईलला हात लावण्यास देखील बंदी असते...