Maharashtra Municipal Elections : महानगरपालिका निवडणूकीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कोणता दिवस शुभ, कधी भरू नये अर्ज ? कोण उधळणार विजयी गुलाल ? ज्योतिषाचार्यांनी सगळंच सांगितलं…

राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे रणधुमाळी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ ज्योतीषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शुभ मुहूर्त आणि वर्ज्य तारखा सांगितल्या आहेत. विजयाचे भाकीत आणि भविष्यातील ग्रहमान यावर त्यांनी प्रकाश टाकला.