वैभव सूर्यवंशीने अवघ्या 14व्या वर्षीच अनेक देदीप्यमान विक्रमांना गवसणी घातली आहे. क्रिकेटमध्ये त्याच्या नावाचा बोलबाला आहे. नुकतंच विजय हजारे ट्रॉफीतील पहिल्याच सामन्यात 190 धावांची खेळी केली होती. असं असताना त्याचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव करण्यात आला आहे.