18 देशांसोबत भारताचा मुक्त व्यापार करार… अमेरिकेला दणका, थेट अहवालातून..

अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर भारताने अनेक देशांसोबत व्यापार करार केली. इतका मोठा टॅरिफ लावला की, भारतातून अमेरिकेत वस्तू पाठवणेही कठीण झाले. भारताने होणारे नुकसान भरून काढण्यासाठी खास रणनीती तयार केली.