भारत पाकिस्तान सीमेवर मोठ्या हालचाली, घडामोडींना प्रचंड वेग, थेट पाकिस्तानने ड्रोन..

गेल्या काही वर्षांपासून भारत पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावात आहेत. त्यामध्येच पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानने सळो की पळो करून सोडले. पाकिस्तानात घुसून थेट दहशतवाद्यांची अड्डे उद्धवस्थ केली. मोठा झटका दिला. आता भारत पाकिस्तान सीमेवर हालचाली वाढल्या आहेत.