राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्रीने राजकारणात प्रवेश केला आहे. राजकीय पक्षात तिचा प्रवेश झाला आहे. टीव्ही, चित्रपटाच्या माध्यमातून तिने लोकांच्या मनात एक खास जागा बनवली आहे.