आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज आणि उद्धव ठाकरेंनी युती केली आहे. संजय राऊत यांनी ठाकरे गट मनसेसह शतकापार जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला. फडणवीसांनी रशीद मामूंच्या प्रवेशावरून ठाकरेंवर लांगूलचालनाचा आरोप केला होता. यावर राऊतांनी भाजपवर अजित पवार-अशोक चव्हाणांच्या 'भ्रष्टचाराचे जोडे चाटल्याचा' प्रत्यारोप केला.