मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी

मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूकीत आपल्या आरपीआय पक्षासाठी 14-15 जागा मिळाव्यात अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.