ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पराभूत करून इंग्लंडने केली भारताची बरोबरी, नेमकं काय केलं जाणून घ्या
एशेज कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा 4 गडी राखून पराभव केला. इंग्लंडने 14 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाच्या भूमीत कसोटी सामना जिंकला. यासह भारताच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील विक्रमाची बरोबरी केली.