Chanakya Niti : प्रामाणिक माणसाची पारख कशी करावी? चाणक्य म्हणतात…

आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला आहे, या ग्रंथामध्ये ते म्हणतात अनेकदा आपण चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवतो, त्यामुळे आपली मोठी फसवणूक होते, अशा स्थितीमध्ये तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवला आहे, तो माणूस प्रामाणिक आहे की नाही हे ओळखता आलं पाहिजे.