गौतम गंभीरने प्रशिक्षकपद हाती घेतल्यापासून कसोटीत टीम इंडियाला उतरती कळा लागली आहे. टीम इंडियाने दोन कसोटी मालिका घरच्या मैदानावर गमावल्या. इतकंच काय दोन्ही कसोटीत क्लिन स्वीप मिळाला. त्यामुळे गौतम गंभीरवर सर्वच स्तरातून टीका झाली. पण बीसीसीआयने त्याची पाठराखण केली.