Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानात नेत्यांची भीतीने गाळण उडाली होती, या काळात भारत मोठा निर्णय घेण्याची भीती त्यांना सतावत होती. याविषयीचे एक मोठे वक्तव्य पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी केले आहे. त्यांनी याविषयीचा जाहीर कबुलीनामा दिला आहे.