भारताचा चीनला सर्वात मोठा झटका, थेट कारवाई, जग हादरलं, भारतीय बाजारपेठेत…

अमेरिकेने भारतावर लावलेल्या 50 टक्के टॅरिफनंतर भारत आणि चीनमधील संबंध पूर्वीपेक्षा चांगले झाले. हेच नाही तर चीनने यादरम्यान भारतासोबत काही महत्वाचे व्यापार करारही केले. आता भारताने चीनला इंगा दाखवला आहे.