राज्यात अनेक ठिकाणी युती आणि आघाड्यांसाठी चर्चा चालू आहे. असे असतानाच जळगावमधून मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना आणि भाजपा यांच्यात जागावाटपावरून चर्चा चालू आहे.