Chanakya Niti : चाणक्य म्हणतात हे संकेत मिळत असतील तर समजून जा, तुम्ही मोठ्या संकटात सापडणार आहात

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात कोणतंही संकट हे अचानक येत नसतं, तर हे संकट येण्यापूर्वी व्यक्तीला काही छोटे-छोटे संकेत मिळत असतात, ते संकेत ओळखता आले पाहिजेत.