भारत सरकारने तब्बल 79 हजार कोटी रुपयांच्या शस्त्र खरेदीला परवानगी दिलेली आहे. त्यामुळे आता भारताचे वायू दल, नौसेना तसेच भूदलाला मोठे बळ मिळणार आहे.