तुम्ही फोन टेबलवर कसा ठेवता…उपडा कि सरळ? ९० टक्के भारतीयांना माहिती नाही

स्मार्टफोनशिवाय सध्या कोणाचे पान हलत नाही. सतत स्मार्टफोनवर आपली नजर खिळलेली असते. त्यामुळे आता आपण इतके आहारी गेलो आहोत की इंटरनेट नसेल तर आपल्याला गुदमरल्यासारखे वाटते.