स्मार्टफोनशिवाय सध्या कोणाचे पान हलत नाही. सतत स्मार्टफोनवर आपली नजर खिळलेली असते. त्यामुळे आता आपण इतके आहारी गेलो आहोत की इंटरनेट नसेल तर आपल्याला गुदमरल्यासारखे वाटते.