विजय हजारे ट्रॉफीतील तिसऱ्या फेरीत दिल्ली आणि सौराष्ट्र हे संघ आमनेसामने आले होते. हा सामना दिल्लीने 3 विकेट राखून जिंकला. दिल्लीने 321 धावांचं मोठं लक्ष्य गाठण्यात यश मिळवलं. पण कर्णधार ऋषभ पंत या सामन्यातही नापास झाला. काय ते जाणून घ्या.